नातेसंबंध
सर्वगुणसंपन्न माणुस ही अशक्य गोष्ट आहे !मला असे वाटते की प्रत्येक माणुस वेगळा असतो.अनेक चांगल्या गुणांबरोबरच काही अवगुणही माणसात असतातच! पण एकदा का स्नेहबंध तयार झाले की अशा व्यक्तीमधील सर्व गुणदोषासहीत स्विकारणे अपेक्षित आहे . एकमेकातल्या चांगुलपणाच्या पायावर असे नातेसंबंध टिकवले जातात.एकमेकाला सांभाळुन घेण्याची व्रूत्ती जोपासली जाते आणि मग आपोआपच प्रत्येकजण आत्मपरिक्षण करून आपल्यातले वाईट दूर करायचा प्रयत्न करायला लागतो आणि निकोप स्नेहाच्या नात्याना बळकटी येते.येथे गरज असते ती संबंधितांकडून सकारात्मक सपोर्टची !
..........................प्रल्हाद दुधाळ.
सर्वगुणसंपन्न माणुस ही अशक्य गोष्ट आहे !मला असे वाटते की प्रत्येक माणुस वेगळा असतो.अनेक चांगल्या गुणांबरोबरच काही अवगुणही माणसात असतातच! पण एकदा का स्नेहबंध तयार झाले की अशा व्यक्तीमधील सर्व गुणदोषासहीत स्विकारणे अपेक्षित आहे . एकमेकातल्या चांगुलपणाच्या पायावर असे नातेसंबंध टिकवले जातात.एकमेकाला सांभाळुन घेण्याची व्रूत्ती जोपासली जाते आणि मग आपोआपच प्रत्येकजण आत्मपरिक्षण करून आपल्यातले वाईट दूर करायचा प्रयत्न करायला लागतो आणि निकोप स्नेहाच्या नात्याना बळकटी येते.येथे गरज असते ती संबंधितांकडून सकारात्मक सपोर्टची !
..........................प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment