एक जरा वेगळा
विषय.......नेहमीच विनोदी किवां त्या लिखांण्याचा नको........आज एक प्रश्न आला
डोक्यात.......एक बाप या नात्याने......एकच मुलगी किवा मुलगा असणे.......हा निर्णय
ज्यांनी घेतला ...कधी त्यांना जाणवलं का चुकलो आपण...किवां जाणवलं का कधी असे
पण......मला तर आजकाल जास्त जाणवत ......मुलगी मोठी झाली .......कोणाजवळ भावना
व्यक्त करत असेल ..........प्रश्न पडतो.....तिच्या बोलण्यातून ....ती
खेळताना....ती वाचताना.........ती बोलताना....खूपदा आजकाल जाणवत .......सांगयचे
असत तिला काही तरी ........मग ती बोलते तिच्या आई जवळ.........एक मैत्रीण समजून
......तरी वाटत खूप काही अजून बोलली असती.........तिला भाऊ किवा बहिण असती
तर.....तुमचे काय मत आहे यावर.......???? ( कृपया विषय
गंमतीने घेऊ नका हि विनंती )
जयंत...........
Bharat Darade मला पण मुलगी आहे, पहिल्यापासून तिचा मित्र बनून रहा, सर्व नाही पण खूप जास्त मन मोकळं करेल तुमच्या जवळ
सं जय पहिल्यापासून
ऐकून घेतले की मुलगी ही मैत्रिण बनते...
होतं काय की आपण आपल्या कामात बिझी असतो आणि जेव्हा मुलं आपल्याला सांगायला येतात तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो..
हळूहळू मुलांना आपल्याला यात काही रस नाही असे वाटून ते त्यांचा दुसरा मित्र शोधतात. अर्थात ती आई असते...
मी सुद्धा काही दिवस कामामुळे लक्ष देत नव्हतो... मग हळूहळू जाणवलं की चुक आपलीच आहे...
अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण लक्षात येत नाहीत
होतं काय की आपण आपल्या कामात बिझी असतो आणि जेव्हा मुलं आपल्याला सांगायला येतात तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो..
हळूहळू मुलांना आपल्याला यात काही रस नाही असे वाटून ते त्यांचा दुसरा मित्र शोधतात. अर्थात ती आई असते...
मी सुद्धा काही दिवस कामामुळे लक्ष देत नव्हतो... मग हळूहळू जाणवलं की चुक आपलीच आहे...
अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण लक्षात येत नाहीत
Gajanan Kadam मुलांना सोबत
असावी...
होईल हो सर्व निट
सं जय मुलांच्या संख्येपेक्षा नात्यातला गोडवा टिकवणे जास्त महत्त्वाचे आहे.
चुलत भाऊ, मावस भाऊ ही नाती जास्त लांब जाऊन द्यायची नाही.
एकत्र कुटूंबपद्धती टिकवता आली पाहीजे
होईल हो सर्व निट
सं जय मुलांच्या संख्येपेक्षा नात्यातला गोडवा टिकवणे जास्त महत्त्वाचे आहे.
चुलत भाऊ, मावस भाऊ ही नाती जास्त लांब जाऊन द्यायची नाही.
एकत्र कुटूंबपद्धती टिकवता आली पाहीजे
Gajanan Kadam मुलं असतील तरच
नाती तयार होतील अन टिकतिल की राव...!
संख्येच च नका घेवुन बसु तर ...See More
नाती तयार होतील अन टिकतिल की राव...!
संख्येच च नका घेवुन बसु तर ...See More
सं जय आम्ही आता घरात
दहा जण आहोत..
आई -वडील, दोन मुले त्यांच्या बायका, त्यांना प्रत्येकी दोन मुले मुली.
वडिलांनी घराला एकत्र बांधून ठेवलंय म्हणून सर्व अजूनही एकत्र आहोत. काका, आत्या सुद्धा अगदी नेहमीच जवळ असतात.
आई -वडील, दोन मुले त्यांच्या बायका, त्यांना प्रत्येकी दोन मुले मुली.
वडिलांनी घराला एकत्र बांधून ठेवलंय म्हणून सर्व अजूनही एकत्र आहोत. काका, आत्या सुद्धा अगदी नेहमीच जवळ असतात.
सं जय हां हा मुद्दा
अत्यंत महत्त्वाचा आहे...
परंतू यातही एक गोष्ट करता येते...
माझ्या बहीणीच्या सासऱ्यांनी केली आहे म्हणून सांगतो..
बहीणीचे सासरे आणि त्यांचे 2 भाऊ, भले वेगवेगळे राहत असतील तरी घरचा पुर्ण व्यवहार एकत्र करतात..
छोट्या छोट्या गोष्टीत नाही पण गाडी घेणे, दागिने करणे, लग्न, वाढदिवसाचा खर्च वगैरे एकत्र करतात. वेगळे राहून एकत्रपणा जपलाय त्यांनी...
पण त्यासाठी मुख्य माणूस खंबीरच हवा हे मात्र नक्की
परंतू यातही एक गोष्ट करता येते...
माझ्या बहीणीच्या सासऱ्यांनी केली आहे म्हणून सांगतो..
बहीणीचे सासरे आणि त्यांचे 2 भाऊ, भले वेगवेगळे राहत असतील तरी घरचा पुर्ण व्यवहार एकत्र करतात..
छोट्या छोट्या गोष्टीत नाही पण गाडी घेणे, दागिने करणे, लग्न, वाढदिवसाचा खर्च वगैरे एकत्र करतात. वेगळे राहून एकत्रपणा जपलाय त्यांनी...
पण त्यासाठी मुख्य माणूस खंबीरच हवा हे मात्र नक्की
Vaishnavi Shrikant Deo Just one child
is an incomplete family (We are also sailing in the same boat). Too late to
regret.
Jayant Joshi ya ...........same
problem ...........when it comes to know ........its was too late
.............no option other than acceptance for reality.........thanks for
good comments
Ulhas Ratnaparkhi खरे
आहे...परंतु...
आर्थिक गणितापेक्षा नाते फार महत्वाचे आहे आणि आहे त्या कमाई मधे भागवून 2 मुले असणे आणि त्यांचे योग्य संगोपन करणे गरजेचे आहे....
आर्थिक गणितापेक्षा नाते फार महत्वाचे आहे आणि आहे त्या कमाई मधे भागवून 2 मुले असणे आणि त्यांचे योग्य संगोपन करणे गरजेचे आहे....
Smita Gujare Varpe Agree with
harshad...
Raja Joshi मलाही पहिली
मुलगी आहे. आम्हीसुद्धा विचार केला की एक बस. पण ज्या डाँक्टरांकडे आम्ही तिला नेत
होतो, त्यांनी आमचे तासभर बौद्धिक घेतले. ज्या प्रमाणे
मुलांना आपल्या गोष्टी शेयर करायला भावंड लागते, त्याचप्रमाणे
भावंडामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट वाटून घ्यायची सवय लागते जी त्यांना भावी
आयुष्यात खुप उपयोगी पडते. त्यामुळे आम्ही दुसर्या अपत्याचा निर्णय घेतला.
Rajendra
N. Kalokhe मला तीन मुलं आहेत सगळ्या गोष्टीत आनंद घेत असतात
आमची गरज नाही पडत त्यांना आम्हाला फक्त त्यांची भांडणे सोडवणे येवढे च काम असते
पण खुप मज्जा येते ...जर घरात नसतील तर घर नुसते खायला उठते..
पांडुरंग जगन्नाथ मरेवार लेकरांच बालपण
हरवतं असं मला वाटतं... समवयस्क वेगळे असते...आई वडील म्हणून लेकरासोबत तुम्ही काही
वेळा साठी लेकरू होऊ शकता पण त्याला एक पूर्णवेळ सोबती हवा असतो. संगतीने बरंच
बालपण जगता येतं ते एकट्या लेकराला जगता येत नाही किंबहुना मिळतच नाही. #माझं_मत
पांडुरंग जगन्नाथ मरेवार नक्कीच... मी
योग्य तेच पाऊल उचलेन... आणि असही तुम्हा सर्वांची साथ इतक्या लवकर नाही सॉरी
आजन्म नाही सुटायची. वेळोवेळी मार्गदर्शन जीवनासाठी घेतच राहीन. धन्यवाद Jayant जी... सुदंर विषय
मांडल्याबद्दल smile emoticon
Jayant Joshi पांडुरंग जगन्नाथ
मरेवार ..............स्वागत आहे........फक्त भेट आठवणी ने मला १६
ला............न विसरता...........
अनिता जे. वाघ Hach vichar Karun me
dusarya aptyaxha vichar kela
अनिता जे. वाघ Gharat vatavaran
khelimelich asel tar mul aplyakade pan chhan vyakt Hotat, pan Kahi Kahi gosti
asatat jya te aplya bhavnda sobatach share kartat
पंडित पॉटर त्यावेळी घेतलेले
निर्णय आता चुकीचे वाटतात. पण काय करता, मलाही एकच मुलगा
आहे. त्यालाच मित्र करून टाकलाय. मस्त जमतं आमचं.. smile
emoticon
Mandakini Raskar खरं आहे अगदी !!
जुनी लोकं उगीच नाही म्हणत , " एकाला दुसरं
जोडीला होऊन द्या !! " त्यांनी जग जास्तच पाहिलेलं असतं , अनुभवलेलं असतं म्हणुणच ते सांगतात . पण नविन पीढीला हे पटत
नाही , कळत नाही !! आणि जेव्हा लक्षात येते तेंव्हा उशिर
झालेला असतो . Jayant Joshi ताई................खर
आहे तुझे..........नक्कीच
Mandakini Raskar smile emoticon माझी मुलं
त्यांच्या फ्रेंडसना सांगतात , " माझी मम्मीच माझी
पहिली सर्वात जवळची मैञिण आहे !! tongue emoticon
Mandakini Raskar Thank you Rajendra N. Kalokhe sir
Shripad Rane मलाही एकच मुलगी
आहे...आईशी खुप जमत ....फक्त भुक लागली की बाबा ...बाकी आईच संभाळते
सार....दुसर्याचा विचार आता शक्य नाहीये...
Ram
More अभिव्यक्ती हि लिंगावर अवलम्बुन नसते मुळात...फक्त
मुलगा असेल तर तो पण आपलया भावना मित्राबरोबर शेअर करीतच असतो,मुलिच्या बाबतित तेच ! इथे मेल/फिमेल अशी तुलना करु नये
(माझे वैयक्तिक मत)...
भारती गायकवाड किमानएका घरात
दोन मुल हवीच. एकट मुल हे बाकिच्यात मिक्स होतांना संकोच घेत. जरास एंकलकौडा
स्वभाव होतो. आपण दिवसातले चोवीस ताई मुलांना नाही देऊ शकत. काही वेळेला प्रसंग
म्हणा गोष्टी म्हणा अशा असतात त्या आई वडीलासोबत शेअर करता येत नाही तिथ
भांवडारुपी मिञ मैञिण हवी असते. घरच नात भक्कम असल कि, माणुस बाहेरचा आधार शोधत नाही.
भारती गायकवाड एकट मुल सांभाळता
तारेवरची कसरत असते. आई, बाप, मिञ, मैञिण, भाऊ, बहीण म्हणुन आपण कूठेतरी कमी पडतो दादा.
रमेश भि. उदमले अगोदर ठरवले
एकच...
मुलगा झाला...
ती हटुन बसली म्हणाली...
मला मुलगी पाहिजे...
झाली मुलगी...
मस्त खेळतात दोघेजण
मुलगा झाला...
ती हटुन बसली म्हणाली...
मला मुलगी पाहिजे...
झाली मुलगी...
मस्त खेळतात दोघेजण
Rajendra
N. Kalokhe मी माझ्या आई वडिलांना एकटाच आहे त्या मुळे माझी आई
नेहमी म्हणत असते बाई एकच डोळा आणि जीव गोळा...त्या मुळे मी 3 होऊ दिले ....आता मी म्हणतो हीच खरी दौलत..
Manisha Jadhav Waghe मला एकच मुलगी…… घराची स्तिथी बेताचीच होती,ज्यॉब करणं
गरजेचं होत पण माझ्या लेकीला वेळ देत यावा म्हून मी जोब नाही केला …घरगुती tutions घेत राहिले…. तिला जमेल तसा वेळ देत गेले…जेव्हा ती नववीला
गेली तेव्हा मी tution घ्यायचं बंद केलं कारण त्या वेळी तिला ...See More
Jayant Joshi मनीषा............मस्त
लिहल.........एकदम खर आहे तुझे ..........तरीपण खूप दा जाणवत मला तरी.........
Manisha Jadhav Waghe माझ्या लेकीला
भावंड नाही याची खंत असायची ,,,,, म्हणून त्या वर
उपाय केला चुलत भावंडात माया प्रेम राहील अस वातावरण तयार केलं…मोठ्यानं मध्ये किती हि समज गैरसमज जरी झाले तरी या भावंडान
मध्ये कधी त्याचा फरक पडत नाही…दर रविवारी
आमच्या घरी या सर्व भावंडांचा गोंधळ असतो
संजय द. सोमवंशी-पाटील ये बात एकदम सही
है...
Vasundhara Valsangkar Minimum दोन तरी अपत्यं असावीत ... मग ते कोणीही असेल ...
एकमेकांना भावनिक आधार मिळतो यासाठी ...
Vasundhara Valsangkar Minimum दोन तरी अपत्यं असावीत ... मग ते कोणीही असेल ...
एकमेकांना भावनिक आधार मिळतो यासाठी ...
Kavita Mahajan हो मला वाटत आपण
कितीही त्यांचे मित्र मैत्रीण बनलो तरीही समवस्क त्याना हवे असावेत. आपल्यापेक्षा
ते त्यांच्या वयाच्या मुलांसोबत जास्त शेअर करत असावे. आपल हक्काच कुणी असाव
त्याना .. शेवटी रक्ताच नात असत ते
Vaidehi Chilka एक मूल नसावे
ह्या मताची ...खूप च फरक पडतो एक मूल असणे नी दोन भावंड असण्यावर ...यावर खूप मोठा
लेख लिहिता येईल ..एक मानसोपचार तज्ञ म्हणून ...एवढेच सांगू शकेन की आई वडील
प्रत्येक वेळी किंवा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक साथ जरी देऊ शकत असले तरी
वैचारिक भिन्नता ही असतेच ..त्यासाठी त्यांना एक भावंड म्हणून च मित्र असले तर
बऱ्याच गोष्टी सुसह्य होतात ..
Vaishnavi Shrikant Deo I slightly
disagree with lot of comments. A parent cannot be a friend, one has to keep a
certain distance. Of course one should keep a good eye and know what is going
on in their minds but there has to be certain 'dhaak'. A parent cannot , in
fact should not gossip with your child. We don't even share the same songs . I
cant understand the songs that he likes. He thinks of us as 'Mohenjo-Daro and
Hadappa'
संजय द. सोमवंशी-पाटील Absolutely...
Straight forward & 95% correct...
(Generation gap)
Straight forward & 95% correct...
(Generation gap)
आशा नवले mala ekach mulgi kadhi
nahi janvat nirnay chukicha hota.tila kay bolave vatel te sagale bolte maza
barobar agadi chotya chotya gosti ti shear karte.tila ti ekati ahe yachi kadhi
janiv pan nahi hot.ayishay samjdar mulgi .ek sundr god gift ahe .
Pralhad Dudhal मला एकच मुलगा
आहे.आम्ही दोघे नोकरी करणारे. आपण पुरेसा वेळ देवू शकत नसल्याने लहान मुलाचे हाल
होतात हा अनुभव असल्यामुले एकावरच थांबलो. तो एकटा पडू नये म्हणून आम्ही त्याला
जाणीवपूर्वक चुलत, मावस, मामे भावंडाबरोबर
ठेवले लहानपणी दिवसभर आज्जी आजोबा बरोबर मामांबरोबर रहायचा. सर्वजण त्याची नको
एवढी काळजी घ्यायचे. चांगले संस्कार व् शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आज तो कुशल
सॉफ्टवेयर इंजिनअर आहे त्याचे लग्नही झाले आहे. मागे वलून पहाताना मला वाटते की
आम्ही एक अपत्य असण्यामधले फ़क्त तात्पुरते फायदे बघितले व् भविष्यातल्या
दुष्परिणामाकडे दुर्लक्ष झाले.त्याची काही कारणे- अति लाडात व् वाढवताना घेतलेल्या
अति काळजी यामुले तो स्वतंत्रपणे काही निर्णय घ्यायची वेळ आली की डगमगतो.
आरोग्याच्या बाबतीत तो अतीसंवेदनशील झाला.सहनशक्तीचा विकास होवू शकला नाही. तडजोड
करण्याची सवय झाली नाही. आपले निर्णय जसे लहानपणी घरातले वडीलधारे घेत होते तसेच
आत्ताही व्हावे असा स्वभाव झाला. स्पून फीडीगची सवय झाली. घरातल्या जबाबदार्या
टाळण्याची् वृत्ती अंगी आली. थोडक्यात या सवयी लावण्यात पालक म्हणून आम्ही कमी
पडलो! ओफिसमधे कामात त्याची कितीही हुशारी असली तरी स्वत:च्या संसारात ती हुशारी
वापरण्यायोग्य कौशल्य आत्मसात होवू शकले नाही. थोडक्यात व्यवहारी जगात वावरताना एक
गृहस्थ्य म्हणून तो नालायक ठरत आहे.चुलत मावस वा मामे बहीणवाभावांशी त्याचे जे
नाते मी अपेक्षिले होते तसे पुढे राहीले नाही.कोलेज जीवनातले मित्र दुरावल्यानंतर
जीवाभावाचे नविन मित्र मैत्रीणी जोडण्यात तो कमी पडतो आहे.सख्खे भाऊ किंवा बहीण
असती तर खुप फरक पडला असता असे प्रकर्षाने वाटते!
Kanchan Nilesh Bhave मला एक मुलगी आहे,पण मला दुसरे मूल नक्कीच हवे आहे
मुलांची मानसिक वाढ आणि sharing साठी हे गरजेचे आहे
आम्ही दुसरे मूल दत्तक घ्यायचा विचार करतो आहोत
बघू अजून या विषयावर बोलणे नाही झाले घरात पण दुसरे मूल हवेच
मुलीचे संगोपन आणि तिला वेळ देता यावा म्हणून मी पूर्ण वेळ गृहिणी आहे(engineer आहे मी आणि माझे coaching clasess होते)
कॅन्डल्स बिसनेस करते पण आवड म्हणून
मुलांची मानसिक वाढ आणि sharing साठी हे गरजेचे आहे
आम्ही दुसरे मूल दत्तक घ्यायचा विचार करतो आहोत
बघू अजून या विषयावर बोलणे नाही झाले घरात पण दुसरे मूल हवेच
मुलीचे संगोपन आणि तिला वेळ देता यावा म्हणून मी पूर्ण वेळ गृहिणी आहे(engineer आहे मी आणि माझे coaching clasess होते)
कॅन्डल्स बिसनेस करते पण आवड म्हणून
Jayant Joshi दुसरे मूल दत्तक
घेणे............हा तुमचा निर्णय खरच हिम्मतिचा आणि अभिमानस्पद आहे...............गुड......आणि
थान्क्स छान लिहल तू कांचन...............
अनिता जे. वाघ Kanchan dattak mul
ghenyacha nirnay kharach koutukaspad ahe. Pan tu swatach mul ani dattak mul
hyana saman nyay deu shakshil ka
Datta Shinde Jayant भाऊ , अगदी खर आहे, हि गोष्ट मलाही
हल्ली जाणवतेय. मला एकच मुलगी आहे , जो पर्यंत लहान
होती तो पर्यंत घरात घरभर फिरताना , खेळताना कधी नाही
जानवल पण आता , मनमोकळे करण्याकरीता भावनिक आधाराकरीता एकटीचा
कोंडमारा होतो असे वाटते. मुलांच्या आई वडिलांशी बोलताना , भावना व्यक्त करताना काही मर्यादा येतात असे मला वाटत.
एखाद भावंड असायला हव अस माझ मत आहे
एखाद भावंड असायला हव अस माझ मत आहे
Jameer G. Shaikh Pralhad Dudhal सरांनी अगदी
विस्तृतपणे मांडले आहे..
त्यांच्या निकषांशी मी पूर्णपणे सहमत आहे..
त्यांच्या निकषांशी मी पूर्णपणे सहमत आहे..
उदय गोविंदराव दैठणकर Pralhad Dudhal जी तुमच्या
प्रांजळ कबुलीने...खुपच छान मार्गदर्शन झाले...!
मी पण आज अनुभवतोय...पहिल्या मुलीनंतर तब्बल 8 वर्षांनी निर्णय घेतला..! खुप आनंद होतोय..आणि मुलगी पहिल्या पेक्षा खुपच समजुतदार झाली आहे....ताई झालिये ना ती ! smile emoticon
मी पण आज अनुभवतोय...पहिल्या मुलीनंतर तब्बल 8 वर्षांनी निर्णय घेतला..! खुप आनंद होतोय..आणि मुलगी पहिल्या पेक्षा खुपच समजुतदार झाली आहे....ताई झालिये ना ती ! smile emoticon
Pralhad Dudhal उदयजी या
निमित्ताने मनात असलेल्या गोष्टी लिहिल्या गेल्या.कुबेर गृप चे हेच वेगळेपण आहे!
No comments:
Post a Comment